महाराष्ट्र

थकीत मिळकतकर वसुलीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका वाहने जप्त करणार

पुणे : मिळकतकर थकबाकीदारांच्या सदनिकेच्या भाग दाखल्यावर (शेअर सर्टिफिकेट) थकबाकी नोंदीची प्रक्रिया सुरू केली असताना आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने थकबाकीदारांचा गृहनिर्माण…

Read More »

महावितरणच्या वसई मंडळाच्या अंतर्गत शहरात ६४ हजार टीओडी स्मार्ट मीटरची जोडणी

वसई : वसई विरार भागातही महावितरणने विविध ठिकाणच्या टाइम ऑफ डे ( टीओडी) स्वरूपाचे स्मार्ट मीटर बसविण्यास सुरवात केली आहे. या…

Read More »

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘एक गाव एक पोलीस पाटील’ योजना केली सुरू

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलाने पोलीस आणि जनता यांच्यातील दुरावलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, जिल्ह्यात ‘एक गाव एक पोलीस पाटील,…

Read More »

शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमामध्ये पालघर जिल्हा पोलीस दल ठरलं महाराष्ट्रात नंबर वन !

पालघर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र राबविण्यात आला आहे. १०० दिवसांच्या कार्यालयीन…

Read More »

राज्याच्या नव्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी मिळणार

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण २०२५ जाहीर केले असून ते २०३० पर्यंत लागू राहणार आहे. नवीन धोरणानुसार…

Read More »

‘फुले’ चित्रपट टॅक्स फ्री करा; जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले आणि पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ सिनेमा नुकताच रिलीज झाला. सुरुवातीला हा सिनेमा ११ एप्रिल रोजी…

Read More »

करोडो रुपयांचा फायदा होण्याचे आमिष दाखवून व्यवसायिकाची फसवणूक

पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी…

Read More »

बनावट नकाशाआधारे परवानगी मिळवलेली बांधकामे मुंबई मनपा पाडणार

मुंबई : मुंबईत बनावट नकाशांआधारे परवानग्या मिळवून करण्यात आलेली ४५७ बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. या बांधकामांबाबत विशेष तपास पथकाद्वारे चौकशी…

Read More »

पश्चिम रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण; विद्युत इंजिन आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार

मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये करण्यात आलेल्या विद्युतीकरणाला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली. यात पश्चिम रेल्वेच्या राजकोट विभागातील शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरण पूर्ण…

Read More »

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वसईकरांना ४ नव्हे फक्त २ रेल्वे उड्डाणपूल मिळणार

वसई : वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वसई विरार शहरात ४ रेल्वे उड्डाणपूल बनविण्याचे आश्वासन देण्यात आले होते.…

Read More »
Back to top button